चलती का नाम गाडी
चलती का नाम गाडी म्हणाल्यावर काय वाटतं?...काय आठवतं?...कदाचीत हे जीवनाविषयी काहीतरी सांगतं...हो ना?...जीवन हे गाडीसारखंच आहे...title च खूप काही सांगून जातं...जीवनाच्या प्रवासाविषयी....
काही झालं तरी आपल आयुष्य थांबत नसतं...किंवा आपण थांबत नसतो...जसं कुणामुळे आपण थांबत नाही...कुणी गेल्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही...स्वप्नं भंगली म्हणून आयुष्य थांबत नाही...आयुष्याची वाट हरवली म्हणून आयुष्य थांबत नाही....रात्र झाली म्हणून आयुष्य थांबत नाही...आपण हरलो तरी आयुष्य थांबत नाही...ती निघून गेली म्हणून आयुष्य थांबत नाही...जवळचा दोस्त सोडून गेला म्हणून आयुष्य थांबत नाही...हे चालत राहतं...शेवटच्या क्षणापर्यंत अखंड...पण हे अखंड चालत असताना आपण गाडी कशी वळवतो हे महत्वाचं...आयुष्याची गाडी चालतच राहते...पण ती कशी चालवायची ते आपल्या हातात आहे...असतं...
आयुष्य म्हटलं कि... सुख...दुख...आनंद...आशा..अपेक्षा...मित्र...आईवडील...शेजारीपाजारी...देशातले...परदेशातले...परग्रहवासीय...चांदणे...सूर्य..चंद्र...मी...तुम्ही सगळेच आले....सगळे चाललेले असतात....त्यांच्या त्यांच्या आयुष्याप्रमाणे...फक्त आपण सोबती तर कधी एकमेंकावर अवलंबून असतो तर कधी आपण त्यांच्यावर खूप प्रेम असतं...पण काहीही असलं तरी आयुष्य हा एक प्रवास आहे...पाहिलं तर आपण जगासोबत असतो पण...जरा विचार केला तर फक्त आपणच असतो...
कधी ती बोलत नाही...तर कधी ती नकार देते...तर कधी तीच नाही मिळत...कधी आयुष्यात मित्र हरवतातं;सोडून जातातं...तर कधी मैत्रीण...तर कधी सोबती...कधी घरचे...तर कधी कधी आपल्या आवडीचा कुत्रा...तर कधी सगळेचं...कधी हवं ते नाही मिळत...कधी स्वप्न अपूर्ण राहतातं...कधी आपण हरून गेलेले असतो...कधी वाट सापडत नाही...तर कधी कधी सापडलेल्या वाटेवरच हरवून जातो...कधी कुणी नाही नाही ते बोलत...कधी आपण दुसऱ्याना उगाचंच त्रास देतो...कधी खूपच पश्याताप होतो...तर कधी कधी आपल्या आयुष्याच्या code मध्ये खूपच bugs येतात...कधी आयुष्यातील सगळीच गणित चुकतात...
मग वाटतं...आता आपलं कुणी नाही...मी एकटा झालो...एकाकी झालो...आता माझ कुणीच आपलं अस कुणी नाही...आपलं काहीच होणार नाही...कशाला उगाचंच प्रेम केल...कश्याला? का? आपल्याला कुणी येवढ आवडतं...आता आपण कधी प्रेमच करायचं नाही...कधीच स्वप्नं बघायची नाहीत...
खूपच दुख झालेलं असतं...मग कधी drinks...कधी cigarettes...कधी गर्द..तर कधी काहीही... :) ..तर कधी अबोल...कधी जगापासून वेगळा...नेहमीच शून्यात बुडाल्यासारखा...तर कधी रफी ची sad songs...तर कधी नैराश्य...तर कधी थोड्या झोपेच्या गोळ्या...तर कधी कधी निर्मनुष्य रस्त्याशी मैत्री...तर कधी स्वताशीच बोलनं...तर कधी उगाचंच दूसार्यान्च्यावर चिडन...तर कधी Dev D...तर कधी कधी प्यासाच्या गुरुदत्त च रूप घेउन...पण पण हे अस वाटणं...फक्त थोड्या दिवासंच्या करता असतं...क्षणिक...थोडा वेळ गेला की आपण सगळ विसरत असतो...मग सगळाच विसरून नवीन आयुष्य जगात असतो...अगदी जसं झाडाची पानं गळून नवीन पालवी आल्याल्यासराखी...अगदी मस्त...हा बदल स्वीकारणं...बदल accept कारण...हा बदल स्वत करून घेणं...हाच attitude असण...आणन...म्हणजेच चलती का नाम गाडी...
आयुष्यात जे जे घडत ते ते आनंदाने स्वीकारण म्हणजेच चलती का नाम गाडी...वाटत हे adjustment आहे पण नाही हे adjustment नाही...चलती का नाम गाडी हा एक प्रकारचा attitude आहे जगण्याचा...आनंदी जगण्याचा...याचा अर्थ असा नाहीये की आपण कधी दुख करायचं नाही...कधी चिडायचं नाही...कधी cigarettes ओढायची नाही :) ...याचा अर्थ असा आहे कि काही झाल तरी घडलेल्या गोष्टी आनंदाने स्वीकारायच्या...उगीचच त्याचा विचार करून त्रास करून घायचा नाही...दुख करत बसायचं नाही...सगळ्या गोष्टी विसरून एक नवीन सुरवात करायची कि जणू काही झालाच नाही...एक नवा आनंदी प्रवास...म्हणजेच चलती का नाम गाडी :)
चलती का नाम गाडी हा attitude एवढंही सोप्पं नाहीये...हा attitude आणायला थोडा वेळ लागतो...थोड प्रयत्न लागतो...सराव लागतो...पण हा जेव्हा हा attitude आपण स्वीकारतो...आपल्या अंगी येत...तेव्हा आयुष्य आनंदी होऊन जात...आपलंही आणी आपल्या भोवतालाचाही...
चलती का नाम गाडी :)
चलती का नाम गाडी :)
०८.०४.२०११
विपुल आरवाडे.
चलती का नाम गाडी म्हणाल्यावर काय वाटतं?...काय आठवतं?...कदाचीत हे जीवनाविषयी काहीतरी सांगतं...हो ना?...जीवन हे गाडीसारखंच आहे...title च खूप काही सांगून जातं...जीवनाच्या प्रवासाविषयी....
काही झालं तरी आपल आयुष्य थांबत नसतं...किंवा आपण थांबत नसतो...जसं कुणामुळे आपण थांबत नाही...कुणी गेल्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही...स्वप्नं भंगली म्हणून आयुष्य थांबत नाही...आयुष्याची वाट हरवली म्हणून आयुष्य थांबत नाही....रात्र झाली म्हणून आयुष्य थांबत नाही...आपण हरलो तरी आयुष्य थांबत नाही...ती निघून गेली म्हणून आयुष्य थांबत नाही...जवळचा दोस्त सोडून गेला म्हणून आयुष्य थांबत नाही...हे चालत राहतं...शेवटच्या क्षणापर्यंत अखंड...पण हे अखंड चालत असताना आपण गाडी कशी वळवतो हे महत्वाचं...आयुष्याची गाडी चालतच राहते...पण ती कशी चालवायची ते आपल्या हातात आहे...असतं...
आयुष्य म्हटलं कि... सुख...दुख...आनंद...आशा..अपेक्षा...मित्र...आईवडील...शेजारीपाजारी...देशातले...परदेशातले...परग्रहवासीय...चांदणे...सूर्य..चंद्र...मी...तुम्ही सगळेच आले....सगळे चाललेले असतात....त्यांच्या त्यांच्या आयुष्याप्रमाणे...फक्त आपण सोबती तर कधी एकमेंकावर अवलंबून असतो तर कधी आपण त्यांच्यावर खूप प्रेम असतं...पण काहीही असलं तरी आयुष्य हा एक प्रवास आहे...पाहिलं तर आपण जगासोबत असतो पण...जरा विचार केला तर फक्त आपणच असतो...
कधी ती बोलत नाही...तर कधी ती नकार देते...तर कधी तीच नाही मिळत...कधी आयुष्यात मित्र हरवतातं;सोडून जातातं...तर कधी मैत्रीण...तर कधी सोबती...कधी घरचे...तर कधी कधी आपल्या आवडीचा कुत्रा...तर कधी सगळेचं...कधी हवं ते नाही मिळत...कधी स्वप्न अपूर्ण राहतातं...कधी आपण हरून गेलेले असतो...कधी वाट सापडत नाही...तर कधी कधी सापडलेल्या वाटेवरच हरवून जातो...कधी कुणी नाही नाही ते बोलत...कधी आपण दुसऱ्याना उगाचंच त्रास देतो...कधी खूपच पश्याताप होतो...तर कधी कधी आपल्या आयुष्याच्या code मध्ये खूपच bugs येतात...कधी आयुष्यातील सगळीच गणित चुकतात...
मग वाटतं...आता आपलं कुणी नाही...मी एकटा झालो...एकाकी झालो...आता माझ कुणीच आपलं अस कुणी नाही...आपलं काहीच होणार नाही...कशाला उगाचंच प्रेम केल...कश्याला? का? आपल्याला कुणी येवढ आवडतं...आता आपण कधी प्रेमच करायचं नाही...कधीच स्वप्नं बघायची नाहीत...
खूपच दुख झालेलं असतं...मग कधी drinks...कधी cigarettes...कधी गर्द..तर कधी काहीही... :) ..तर कधी अबोल...कधी जगापासून वेगळा...नेहमीच शून्यात बुडाल्यासारखा...तर कधी रफी ची sad songs...तर कधी नैराश्य...तर कधी थोड्या झोपेच्या गोळ्या...तर कधी कधी निर्मनुष्य रस्त्याशी मैत्री...तर कधी स्वताशीच बोलनं...तर कधी उगाचंच दूसार्यान्च्यावर चिडन...तर कधी Dev D...तर कधी कधी प्यासाच्या गुरुदत्त च रूप घेउन...पण पण हे अस वाटणं...फक्त थोड्या दिवासंच्या करता असतं...क्षणिक...थोडा वेळ गेला की आपण सगळ विसरत असतो...मग सगळाच विसरून नवीन आयुष्य जगात असतो...अगदी जसं झाडाची पानं गळून नवीन पालवी आल्याल्यासराखी...अगदी मस्त...हा बदल स्वीकारणं...बदल accept कारण...हा बदल स्वत करून घेणं...हाच attitude असण...आणन...म्हणजेच चलती का नाम गाडी...
आयुष्यात जे जे घडत ते ते आनंदाने स्वीकारण म्हणजेच चलती का नाम गाडी...वाटत हे adjustment आहे पण नाही हे adjustment नाही...चलती का नाम गाडी हा एक प्रकारचा attitude आहे जगण्याचा...आनंदी जगण्याचा...याचा अर्थ असा नाहीये की आपण कधी दुख करायचं नाही...कधी चिडायचं नाही...कधी cigarettes ओढायची नाही :) ...याचा अर्थ असा आहे कि काही झाल तरी घडलेल्या गोष्टी आनंदाने स्वीकारायच्या...उगीचच त्याचा विचार करून त्रास करून घायचा नाही...दुख करत बसायचं नाही...सगळ्या गोष्टी विसरून एक नवीन सुरवात करायची कि जणू काही झालाच नाही...एक नवा आनंदी प्रवास...म्हणजेच चलती का नाम गाडी :)
चलती का नाम गाडी हा attitude एवढंही सोप्पं नाहीये...हा attitude आणायला थोडा वेळ लागतो...थोड प्रयत्न लागतो...सराव लागतो...पण हा जेव्हा हा attitude आपण स्वीकारतो...आपल्या अंगी येत...तेव्हा आयुष्य आनंदी होऊन जात...आपलंही आणी आपल्या भोवतालाचाही...
चलती का नाम गाडी :)
चलती का नाम गाडी :)
०८.०४.२०११
विपुल आरवाडे.
thanks to Amit for the title :)
2 comments:
This is unbelievable..!!!!
First you start with just simplest, common subject..
then you go little deeper inside..
then twist around that subject..
in different ways..
how other people can think on the same subject..
..everyone has their own way of thinking and behaving..
you observe, each way...
all of them end to same destination.
article close with realistic and philosophy..
Everything is common..but way of writing is uncommon, extra ordinary..!!
Amazing Vipul:) I am happy to see that you emphasize unique attitude:) to live your life happily always....Hats off for this:)
Post a Comment